कीटकनाशकांच्या वापराबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. राज्यात कृषी सेवा केंद्रांच्या सल्ल्यानुसार मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर होतो. परंतु शेतकऱ्यांनी स्वतः कीड-रोगाचा अभ्यास करायला हवा. कोणत्याही पिकात आधी एकात्मिक कीड नियंत्रण उपयुक्त ठरते. त्यानंतर अगदी गरज असेल तरच रासायनिक कीटकनाशकांचा मर्यादित वापर करायला हवा.
,,,,,,नमसकार मिञा॓. मि माझ पहील blog post करत. आहे My first blog.. For natures निसर्ग सौंदर्य आणि मानव विकास मि या blog. Page माफत निसगॅ मिञ या विषया वर निसगॅ आणि मानव याचं मधिल सबंध कसे आहेत. आपन निसगॉमाफॅत काय काय घेतो .आहे तयाला काय देतो. या कोही उदाहरण .देनार .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,
चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Ok