शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९

पर्यावरण आणि भारतीय संस्कृती.



मिञहो. आपलाला माहीत आहे .की आपन  आज  बीइंग कनेकटेड हा इंग्रजी शब्द रोजच वापरत असतो. पन भारतीय मन  मानुस आणि निसर्ग  हे बीइंग कनेकटेड होतेच .भारतीय मानुस परंपरा निसर्ग  यांचयामधये अखंड संवाद व संपर्क  होताच.पुवी नदीकाठी वनांचया आऋाने वाढलेली भारतीय संस्कृती..निसर्गच  महत्व जाणून  आहे.या धरनीला भारतीय मानुस माता मानतो .सकाळी ऊठुन या धरनीला वंदन करुन मग पाय ठेवत असतो.व मनोमन नमन करतो .की मला केवळ नाईलाजाने या पृथ्वीला पाय लावावे लागणार आहेत .हे माते मला.


वेद आणि पर्यावरण संवर्धन .
सुमारे साडेचार ते पाच दजार वषाॅपुवी वेद आणि उपनिषेद लिदली गेली असावीत , आसा अंदाज आहे तयात पयॉवरण संरशनाची कलपना मांडली  आहे .तुमहाला शेकडो,हजारो वषे॓ जर आनंदाने जगायच असेल आणि फळे खायची असतील  तर झाडांची पदतशीर लागवड करा. असे ऋुगवेदात महटले आहे . नदी काठची झाडे तोडली तर कीनाराची  हानी होते. आणी मग पानी पावसाळा येनारया पानी गावात शिरुन हानी होते.महनुन ही झाडे तोडु नये .उपटु नये.आसे मनतात झाडे .ही सवॅ कायॉसाठी आवशक आसलेले गुणधमॅ असतात आणी ती मानवाला तारुन नेतात असा. उललेख  अथॅववेदात आहे.

 अशोक स्तंभ
पाचवया शतकात लीहलया गेलेलया अशोकस्तंभा जवलील लेखात वुष तोडीस  पृतीबंध  करनया विषयी झाडे तोडनारयास शिकषा करणया विषयी सुचवले गेले आहे. समा्ट अशोकाने वने निमॉण केलीच. पन तच बरोबर इसवी सन 225 मधे तयाने वनयजीव अभयारनय थापन केली .असे अभयरनय सथापन करनारा जगातील पहीला शासक होय.



बिषणोई समाजाचे बलिदान  
सन1730 मधे जोधपुरचया तातकालिन राजाने बिषणोई समाजातया भुमित झाडाची तोड करणाचा हूकुम दिलाचे सागितले जाते.बिषणोई समाज हा झाडांचे प्नानयाचे सरशन करनयासाठी गुरू जंमेशवर यांनी पाचशे वषॉपूवी सथापन केला .या लोकांनी झाडांना चिकटून राहुन तयाचे सरशन करणयाचा प़यतन केला.राजाचया शिपायानी तयावेळी झाडांचे सरशण करणारया महीला व पुरुष आणि लहान मुले 363 जणांना ठार मारुन झाडे तोडले सांगितले जाते .आधुनिक कालातील चिपको  आदोलनाची कलपना याच घटने वरुन घेतली गेली होती.          


!!शिवाजी महाराजांची राजाज्ञा!!
छञपती शिवाजी महाराजांनी वृक्षांचे  महत्व   जानले होते.आंबा~फणसाची झाडे तोडणयास सकत मनाई करनारी राजाज्ञा त्यांनी .1660मधे जारी केली होती. शेतजमीनी मशागत करताना शेतकरी जाळप करतात आशावेळी चिंगारी ऊढुन ईतरञ वनवा लागुन आसपासचया वनाला वनवा लागु शकतो.याकडे  ल
लक्ष वेधुन तयासंबधी सवीसतर सुचनाही महाराजानी दिलया होतया .संत नामदेव ,संत तुकाराम यांचसारखया संतांनीही नंतरचा काळात अभंगातुन पयॉवरणाचया जतना विषयी जागूती केली आहे.

।झाड आणि निसगॅ हा मानसाचा सर्वश्रेष्ठ 
असा मिञ आहे .एक वेळ आपण आपल 
सवॅसव पनाला लावुन लाडाने वाढवलेली 
आपली मुल मोठी झालयावर आपलयाला 
विसरतील पन प़ेमाने लावलेली आणी निषठेनी वाढवलेली झाड 
मानसाला कधीच दगा देत नाहीत.कारण मानसा प़माने तयाचा ठायी  हेवेदावे सवॅथ नसतो.।

ःमला सांगावस  वाटते की आता गेली आठ ~दहा वषॉत निसगॅ आणि मनुष यांचात खुप बदल झालेत .आता मानसांना झाडे लावा असे सांगावे लागते .तयासाठी तयाना रोपे  उपलबध करुन दावी लागतात .काही ठिकानी तर झाडे लावा असी सकती ही करावी लागते.सरकार दरवषी सरकारी कायॉलय कमॅचारी तांना आता झाडे लावा व ते जगवा हे सांगावे लागते.या साठी सरकार खुप सारा पैसा ही खचॅ करीत आहे .परंतु जो परंत हे सरकारी योजना न राहता. आपल कमॅ होत नाही .तो पयॅत ही परीथीती राहील .असो शासन खुप चांगल काम करीत आहे. मानसांना झाडाच महवत पटवुन देत .आहे झाडे लावनास प़ेरीत करनयासाठी वनमहोतसव सारखे ऊपक़म घडवुन आनावे लागतात .सरकार तफे झाडे उपलबध करुन दिली जातात.या निमिताने राजकारणी लोक रोपटी वाटनयाचे कामे करतात.पेपरला जाहीरात देतात. फोटो काढतात. व आपला राजकारन साधतात. खर तस महटल तर भारत सारखा शेतीप़धान देशात लोकाना झाडे लावा असे सांगनयाची गरज पडु नये .ते आपन लावलेच पाहीजे .कारण आपली भारतीय संस्कृती..चा खुप इतिहास आपलाला लाभलेला आहे.
असेही खुप सारे मिञ आहेत की पाउस पडुन धरती आेली चिंब झाली की झाडाची आवड असलेला माणुस अवजार टिकास फावड घेवुन मातीत उतोरतोच मला आठवते.की लाहान असतांना बाहेर फिरतांना एखांद रोपट दिसल की ते उपटुन नेउन ते आपला घरा भोवताली कीवा शेतात लावत आसे आज काल असी घरे खुप कमी दीसतात की जिथे घरा भोवती फळ, वेली ,फुल  झाडे .खुप कमी पाहीवयास मीळतात .का पन कळत नाही अस वाटते आताचा पिढीला ताची गरज वाटत नाही .की तयाच महतव कमी झाल कळत नाही. 

 निसर्ग आजही  .आपलाला फुल ,फळ,लाकड,देतात .पाऊस पानी ,सावली देतात.जमीनीत ओलावा ठेवतात जमिनीच रशन करतात जसे की आपला सवॉना माहीत आहे की ,
नारळाचा झाडाला कलपवूष मटलेल आहे नारळाच रोप लावुन ताची नीगा राखलीस तर ते 3ते4वषॉत नारळ देऊ लागतात.नारळ 35ते40 वषॅ आपनास नारळ देत राहतो.निसगॅ हे मानसाचा दीघॅ आयुषला वाढीसाठी लाभलेल एक वरदान आहे .निसगॅचा कोनाना कोना मागॉने आपन जवळ जात असतो.सन ऊतसव रीती परंपरा ही आपलाला निसगॉकडुन लाभलेला मेवा आहे. जे आपन आपल या जिवन आनंदी बनवतात.शेवटी एवढसांगतो या जगात निमॉन होनारा प़तेक जिव या मातीतुनच निमॉन होत असतो.व कोणताना कोनता रुपान ती मातीवर जगत असतो.आणी शेवटी मातीलाच मिळायचा असतो .हे ञिकालबाधीत स़तय्  आहे .म्हाणजे च  निसर्ग  हाच मानसाचा ऊतपतीचा असतीतवाचा आणि मुकतीचा एकमेव मार्ग  आहे..





चाहते हो यदी जीवन बचाना ,
मत भुलो फिर पेड पौदे लगाना।।


वकसररप सकनि४


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Ok

Featured post

चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,

  चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...