बुधवार, २९ जून, २०२२

८ जून जागतिक महासागर दिन

 सागरा  (चा ) प्राण तळमळला ..


       आजची महासागराची  काय अवस्था  हे आपल्याल्या सांगायची झाली तर जवळ जवळ 

* पृथ्वीचा ७५ टक्के हिसा व्यापणाऱ्या महासागराणा  पर्यावरणात महत्वाचे स्थान आहे .

*हजारो जलचरांचे  अधिवास  तर कोट्यावधी  मानवांचे अन्नदाते म्हणजे  महासागर '

*माणसाने केलेला कचरा  आणि प्रदूषण  याचा फटका महासागराना बसला आहे . 

*मानवाचे पाप धुण्याचे काम आजवर हा महासागर करत आहे .

महासागर हे कितीही  विशाल असले  तरी माणसाने केलेली किती  कचरा त्यांनी पोटात घ्यावा यालाही अखेर मर्यादा आहे .आपण हि मर्यादा ओलांडल्यामुळे तेथील जीवसृष्टीला आणि अन्नासाखाल्याना  धक्का बसला आहे .यामुळे माणसाला मिळणारे  मासे तर कमी झाल्रे  आहेतच ; शिवाय हवामानावरही विपरीत परिणाम होत आहे .

मूळ संकल्पना व सुरवात 

समुद्र दुषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे या संदर्भातला प्रस्ताव १९९२ मध्ये  कॅनडा ने   ,ब्राझिलमध्ये झालेल्या वसुंधरा शिखर परिषेदेत मांडला .त्या;ला सयुक्त राष्ट्र  संघाने २००८ मध्ये मान्यता दिली .तेव्हा पासून ' द ओशन  प्रोजेक्ट ' या अमेरिकन  संस्थेच्या  सहक्र्याने  हा दिवस अंतर राष्ट्रीय  पातळीवर साजरा होऊ लागला . 

गैर समाज !   

सांडपाणी ,औधोगिक प्रदूषके  ,मुदत संपलेली  व घटक रसायने ,प्लास्टिक च्या बाटल्या .नि पिशव्या ...कचरा  कोणताही  असो ---'' फेका  समुद्रात  ! अहो कोवढआ मोठा आणि खोल  समुद्र , एवढ्याश्या  कचर्याने  काय होतय  .हि प्रथा जगभरातील  बहुतेक सर्वानीच पाळ ल्यामुळे आता मात्र परीशिती  गंभीर बनली आहे .मासे मिळवण्या साठी अधिकाधिक खोल समुदरात जावे  लागत आहे .पाण्याचा दर्जा घसरला आहे .हवामानावर  परिणाम होत आहे ,विशिष्ट  सजीव नष्ट होत आहेत ........

आपण काय  करावे  

*या दिवसी  मुलांना समुद्र काठी सहल घडवून आणल्यास चांगले .किवा  वर्षातून एकदा तरी समुद्राचे दर्शन होईल     असा कार्यक्रम आयोजित करावा .

*पृथ्वीचा ७५ टक्के  भाग पाण्याने म्हणजेच महासागराणी कसा व्यापला आहे हे मुलांना  इतरांना सांगून त्याबद्लची  अधिक माहिती देण्यात यावी .

*समुद्रात असलेल्या सजीवांची माहिती सर्वाना करून देणे .

*या सजीवांच्या  सरक्षाना  साठी समुद्र ,कचरा  व प्रदुषणं पासून लांब ठेवण्याची गरज काय याची माहिती  द्यावी .

*किनारपट्टीवरील  गावांनी आपापल्या गावाला असलेल्या समुद्र किनार्याची काळजी घेणे  तेथे  कचरा ,व प्रदूषण होणार नाही  या बदल येणाऱ्या पर्यटकांच्या जागुती करणे  काळजी घ्यावी .

*गावच्या किनारपटइ चे संरक्षण करण्याची जबाबदारी गावांनी स्वीकारणे .

जल हि जीवन हे !

*








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Ok

Featured post

चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,

  चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...