शनिवार, ९ जुलै, २०२२

औधोगीकरणामुळे वाढते प्रदूषण ?

 औधोगीकरणामुळे वाढते प्रदूषण ?
  
वाढती लोकसंख्या हा आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे .ग्रामीण भागातून शहराकडे होणाऱ्या प्रचंड स्थलांतर यामुळे शहराच्या यंत्रणेवर आणि अर्थ कारणावर मोठाच बोजा पडतो .या लोकसंखेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि रोजगारासाठी दिवसंदिवस कारखाने आणि उधोगांची संख्या वाढत आहे .उर्जा निर्मितीसाठी वापरल्या जाणार्या कोळशामुळे देशाची उर्जेची निम्याहून गरज भागते .त्यापैकी दोन तृतीयांश उर्जा हो उधोग धंदे यात वापरण्यात येते .कोळशाच्या राखेमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते .                                                                                                                                                  गेल्या ४० वर्षात त्यामुळे कार्बन उत्सर्जनाच्या आणि मिथेन सारख्या हरीतगुह  वायूच्या (ग्रीन हाउस  गैसेसच्या ) प्रमाणात ९ पट वाढ झाली आहे .कार्बन उत्सर्जन जर थांबवायचे असेल तर विजेचा वापर कमी करावा लागेल गरज असेल तरच वीज  विजेवर चालणारे उपकरणे वापरावे लागतील तरच कार्बन उत्सर्जन कमी होईल .नाहीतर आपल्याला कोळशाला पर्याय  शोधावा लागेल .विजेचे नवीन सोर्स शोधावे लागतील .सोलर .वाटर .पवन उर्जा  निर्मित  यावर किवा बायो गस  निर्मितीतून वीज निर्मित करावी लागेल .त्यामुळे .आपण कार्बन उत्सर्जन कमी करू .तसेच विजेचा होणारा  वापर हा काही कमी करावा लागेल .त्यामुळे कार्बन मुळे होणारे प्रदूषण कमी होईल .                                                                                                                                                            दुसरा महत्वाचा प्रदूषक वायू म्हणजे  मिथेन वायू हा वायू आजच्या खूप मोठ्या समस्या निर्माण करत आहे .तापमान वाढ हि एक समस्या यामुळे होत आहे .जगातील प्रमुख मिथेन उत्सर्जन करणाऱ्या देशाच्या यादी मध्ये भारत हा ३ स्थानी आहे जगातील दुध उत्पादन करणारे म्हणजे पशुधन असणारे देश हे सध्याच्या मिथेन उत्सर्जन निर्मित  कारणीभूत ठरत आहेत .मिथेन गैस हा आपल्या कडील शेन या पासून निर्मित होत आहे .आधी हा गैस आपण कारखाने या मध्ये उत्पादन करत होतो .मात्र आता हा गैस नैसर्गिक पाने तयार होत आहे .ग्रामिन भागत आजही जनावराचे माल मुत्र आपण उघड्यावर फेकून देतो .त्यामुळे त्यामधून निर्माण होणारा मिथेन गैस हा वातावरणात मिसळून आज तापमान वाढीला तसेच अनेक समस्यांना पूरक ठरत आहे . जनावराचे माल मुत्र जर आपण वेवस्थित खड्यात टाकले आणि झाकून ठेवले तर त्याचे खतात रुपांतर होऊन चांगले खत मिळेल .जर आपण असे नाही केल तर त्याचा परिणाम आपण आज भोगत आहोत .आहेत .रोगराई तापमान वाढ ,कचरा ,प्रदूषण ,डास ,झुरळ उंदीर ,जनावरे यांच्या मार्फत रोगराई पसरणार आणि आपण ते पसरू देणार .                                                                                            काय मग आज पासून करणार न मग ह्या दोन गोष्ठी , वीज कमी वापरणार , जणावरचे मल मुत्र खड्यात टाकणार आणि प्रदूषण कमी करणार .तर आज आपण औधोगिक करणामुळे होणारे प्रदूषण जसे कार्बन आणि मिथेन मुळे होणारे प्रदूषण यावर माहिती घेतली .आणि प्रदूषण कमी करण्यासाठी काय करावे यावर चर्चा केली मग आज पासून आपण या सर्व गोष्टी वर विचार करणार ..तर आपण प्रदूषण या विषयाला  समजून घेणार. 






thanks to ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Ok

Featured post

चिकुनगुनियामुळे होणारी गंभीर लक्षणे ,

  चिकनगुनिया हा आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेतील डासांद्वारे मानवांमध्ये पसरणारा रोग आहे; इतर क्षेत्रांमध्ये तुरळक उद्रेक नोंदवले गेले आहेत. डे...