नमस्कार ,
आज आपण या पेज वर एक नवीन विषय घेऊन येत आहेत ,हा विषय म्हणजे प्रदूषण हा विषय आपल्या सर्वानसाठी नवीन नाही परंतु त्या बदल आपणास याची गांभीर्य किती.आहे ते आपणास आज कालच्या बातम्या आणि समस्या एकून कळाल असेल. आज आपल्या समोर प्रदुषणाच्या खूप समस्या आहेत. जस कि जमीनीच प्रदूषण ,जल प्रदूषण ,ध्वनी प्रदूषण , वायू प्रदूषण ,कचऱ्याच्या समस्या ,जैव्विव्धेतेचा ऱ्यासओधोगिक प्रदूषण असे बरेच पर्दुषण आहेत त्यावर आपण चर्चा करणार आपल्याला माहित आहे .कि प्रदूषण हे दोन प्रकारे होते ते म्हणजे ,नैसर्गिक प्रदूषण ,मानवनिर्मित प्रदूषण नैसर्गिक प्रदूषण हे निसर्गातील घडामोडी मुळे होत असते .आणि त्याचे परिणाम हे खूप लवकर होतात जशे कि ज्वालामुखी च्या उद्रेकातून होणारे प्रदूषण , चक्रीवादळ,वावटळ , जंगलातील आगी .वाळवंटातील धूर, महापुरे, , दुष्काळ ,अति ,पाऊस नैसार्गिग साथरोग , असे बरेच कारणाने सुद्धा प्रदूषण होते .मात्र याची तीव्रता जरी जास्त असली तरी परिणाम मात्र जास्त नसतो या उलट मानवनिर्मित प्रदूषण हे खूप घातक आहेत ,ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहे. प्लास्टिकच्या मुळे वाढलेलं प्रदूषण आजच्या घडीला खूप प्रदूषणाला मदत करत आहे . जल ,वायू,तापमान ,जमीनीच प्रदूषण ,पूर , पर्यावरणाचा होत चाललेला रह्यास.या सगळ्याच कारण आज प्लास्टिक असल्याने आता कोठे सरकारने त्यावर बंदी सन आणली आहे .वास्तविक हि बंदी खूप आधी कराला पाहिजेत होती. असो झाली हे महत्वाच या वर जर आधी काही गांभीर्याने पावूल उचले असते तर कदाचित आजची परस्थिती काही वेगळी असती.
सन २००४ मध्ये उपग्रहाद्वारे घेतल्या गेलेल्या छायाचित्रात गंगेच्या खोऱ्याभोवती धूर आणि धुक्याचा जाड थर दिसून आला.तेव्हा लोकांनी एक अंदाज काढला गेला कि वायव्य भारतात जाळल्या गेलेल्या लाकडामुळे या भागात मोठ्या प्रमाणात धुराचा थर पसरला असावा .असा अंदाज होता .पाकिस्तानच्या आणि मध्यपूर्वेतील वळवाळवंटातील धूळ हि या थरात मिसळलेली होती .उतरं भारतात होत असलेले हवेचे प्रदूषण हे या मागचे प्रमुख कारण होते . धूळ धूर व धुके यांच्या मिश्रनातून तयार होणारे .धूरके हे हानिकारक असते .७०० वर्षा पूर्वी लंडन मध्ये स्मॉग ने ४००० हजार लोकांचे बळी घेतले होते .सन २००५ मध्ये घेण्यात आलेल्या छायाचित्र तून घनकचर्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात दुषित होत असल्याचे लक्षात आले .हवेचे प्रदूषण जल प्रदूषण कचरा आणि नैसर्गिक पर्यावरणाचे प्रदूषण हि भारतासमोरी आपल्या समोरील समस्या आहेत .भारतात मागील काही वर्षाचा विचार जर केला तर असे लक्षात येते कि सन १९४७ते १९९५ या कालावधीत पर्यावरणाचे प्रदूषण अधिकाधिक होत गेले असे पहावयास मिळेल .मात्र त्या नंतर जागतिक बँकेच्या तज्ञांनी केकेल्या सर्वेक्षण नुसार असे लक्षात आले कि १९९५ ते २०१० या कालावधीत जगात सर्वाधिक वेगाने भारताने पर्यावरनिय समस्यांशी मुकाबला करून पर्यावरणीय दर्जा सुधारला मात्र तरीही प्रदूषण भारतासमोरील मोठे आव्हान अजून मोठ रूप घेताना दिसत आहे .आता झालेल्या २०२१ च्या जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या प्रदूषण यादीमध्ये भारताच्या राजधानी आणि १० प्रमुख शेहरसारखे शेहरे पहिल्या १० मध्ये ३ आपल्या भारतातील होते . पर्यावरण बिघडल्यामुळे विविध प्रकारचे आजार होत असून आरोग्याच्या अन्य समस्याही निर्माण होत आहेत .
महात्मा गांधींच्या संदेशाकडे दुर्लक्ष ..
भारतात प्रदूषणाची एवढी गंभीर परिस्थिती पूर्वी नव्हती .आपला देश मूळ कृषिप्रधान आहे .पण शेतीला सर्वाधिक महत्व न देता आपण कारखानदारीला महत्व दिले.' खेडी स्वयंपूर्ण बनवा ' या महात्मा गांधींच्या संदेशाकडे साफ दुर्लक्ष करून ग्रामीण भागाकडे पूर्ण दुर्लक्ष करून भागाचा